शैक्षणिक ब्लॉगवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे, शेतकरी हायस्कूल, तारगाव 9870710255

Nmms विशेष सराव चाचणी क्रं-26

1➤ 1)1756 साली बंगालच्या नवाबपदी कोण आले ?

2➤ 2)पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी पंढरपूर येथे आमरण उपोषण कोणी केले ?

3➤ 3)खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?

4➤ 4)महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करु.” हे विधान कोणाचे आहे?

5➤ 5)1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला?

6➤ 6)खालील घटना कालानुक्रमे लिहा. (अ) सतीबंदिचा कायदा (ब) रेग्युलेटिंग अॅक्ट (क) पिटचा भारतविषयक कायदा (ड) विधवा पुनर्विवाह कायदा

7➤ 7)सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये आघाडीवर असलेले व ब्रिटीश सरकारनी फाशी दिलेल्या क्रांतीकारकांची नावे दिली आहेत. त्यामधील चुकीचे नाव ओळखा.

8➤ 8)त्रिमंती योजना भारतीय नेत्यांसमोर मांडणाऱ्या ब्रिटिश मंत्र्याच्या शिष्टमंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?

9➤ 9) सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टिम' हे युद्धतंत्र खालीलपैकी कोणी वापरले.

10➤ 10) गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यामधून सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले आहे?

Your score is